आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
संदीप आडनाईक कोल्हापूर : सह्याद्रीमधील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात कायम बिबट्याचे वास्तव्य आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत प्रदेशनिष्ठ स्वरूप हे ... ...
कोल्हापूर : तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या कागदपत्रांद्वारे काढलेल्या बँक खात्यांचा ऑनलाइन फसवणुकीसाठी वापर झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने चार महिन्यांपूर्वी ... ...
कोपार्डे-कोल्हापूर : करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथे चार वर्षांपूर्वी दसऱ्याच्या सणात बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी माजी सरपंच संग्राम ... ...
लग्न होत नसल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडणाऱ्या तरुणांची संख्या राज्यभर वाढत असताना कारंडेवाडीच्या ओंकार प्रधान या पठ्ठ्याच्या आयुष्यात मात्र दोन-दोन तरुणी आल्या. ...