आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोल्हापूर, : शाहूवाडीमधील पोलिसांच्या निवासस्थानाला एप्रिलमध्ये निश्चित मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही गृहराज्य मंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी सोमवारी ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कोगे, खुपीरे, शिरोळ तालुक्यातील शिरटी व मजरेवाडी, तर गडहिंग्लज तालुक्यातील तळेवाडी ग्रामपंचायतीचे ... ...
जोतिबा : जोतिबा डोंगरावर विकास आराखड्यांतर्गत विकासकामे युद्धपातळीवर सुरु झाली असून, लॉकडाऊन काळात विकासाभिमुख कामे ‘अनलॉक’ झाल्यामुळे भाविकांमधून ... ...