International (Marathi News) पाकिस्तानने दहशतवादाशी लढावे तसेच संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहंमद यांसारख्या संघटनांना बेकायदेशीर ठरवावे, अशी भूमिका ...
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकच्या दरम्यान पाकिस्तानने भारताच्या एका जवानाला पकडले आहे. चंदू बाबूलाल चौव्हाण (२२) असे पकडले गेलेल्या जवानांचे नाव आहे. ...
भारत-पाकिस्तानमध्ये अणवस्त्र युद्ध झाले तर, त्याचा परिणाम फक्त दोन्ही देशांवरच नाही तर, जगालाही भोगावा लागेल. ...
पाकिस्तानातील विरोधी पक्षांकडून नवाज शरीफ यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी ...
सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शत्रूविरोधात केलेली प्रतिकारवाई होय. शत्रूचा नायनाट करण्यासाठी ही कारवाई केली जाते. ...
पाकिस्तानच्या कुरापती लक्षात घेतल्या तर भारताला सर्जिकल स्ट्राईक शिवाय कोणताही पर्याय नव्हता. ...
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर कारवाई केल्याची माहिती प्रसिद्ध होताच लगेचच शेअर बाजारात त्याचे नकारात्मक पडसाद उमटले. ...
भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळांवर केलेल्या लष्करी कारवाईचे पडसाद शेअर बाजारात उमटले. ...
भारताने पाकिस्तानने केलेल्या उरी हल्ल्यानंतर आता घेतलेली भूमिका ही २६/११ च्या हल्ल्यानंतरच घ्यायला हवी होती. ...
सर्जिकल स्ट्राईकमध्ये आपण जर ३५ दहशतवादी मारलेले असतील तर खरोखर आपल्याला जे साध्य करायचे होते ते आपण केले आहे असे म्हणावे लागेल. ...