वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्याची सवय असलेल्यांसाठी वाईट बातमी आहे. वाहतूक पोलिसांना आता कॅमरे देण्यात आले आहेत. त्यामुळे हुज्जत घालणारे आणि पोलीस यांच्यातील संवाद व्हिडिओसह रेकॉर्ड केला जाणार आहे. ...
आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून राजकीय मंडळीची छायाचित्रे असलेल्या बहुतांश होर्डिंग्ज आज हटविण्यात आल्याचे दिसून आले. मात्र बसेसवर अजूनही पुढाऱ्यांच्या छायाचित्रासह जाहिराती झळकत असल्याचे दिसून येत आहे. ...
मग्रारोहयोत अपूर्ण कामांची वाढत चाललेली संख्या कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना दिलेल्या उद्दिष्टानुसार काम झाल्याने यात २३८२ अपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. आता नव्याने १0७८ कामांचे उद्दिष्ट दिले आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध कामांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपविल्यानंतर आता साहित्याच्या जुळवाजुळवीपासून इतर कामांची लगबग सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ...
जिल्ह्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासण्यात आलेल्या ३९१ पाणीनमुन्यांपैकी ६७ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. ५३ गावांतील हे पाणीनमुने आहेत. आता उन्हाळ्यात टंचाईच्या काळात याकडे लक्ष देण्याची गरज असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे आजार बळावण्याची शक्य ...
केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. २७ मेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे. यादरम्यान आचारसंहितेचे उल्लघन झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ११ रोजी पत्रकारपरिषदेत सांगितले. ...
औरंगाबाद बोर्डाकडून सध्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. ११ मार्च दहावीतील ३५६ विद्यार्थी तर बारावीचे ५ विद्यार्थी गैरहजर होते. ...
जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याबाबत शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी संबंधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचनाही दिल्या आहेत. ...