माता व बालकांना जीवनदायी ठरणारी संस्था म्हणून कालीमाटी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ग्रामीण भागात जनजागृती घडवून महिलांनी घरी प्रसुती न करता प्रसूती आरोग्य ...
भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्याद्वारे शासनमान्य ग्रंथालयांसाठी समान व असमान निधी योजनेमधून अर्थसहाय्य करण्यात येते. ...
महाराष्ट्रात धनगर व तत्सम समाजाने आदिवासींच्या आरक्षणावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. याचा विरोध म्हणून शनिवारी (दि.२३) आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी ...
संजय गांधी निराधार योजना समिती आमगाव तालुक्याची त्रैमासिक सभा तहसील कार्यालय आमगाव येथे समितीचे अध्यक्ष नटवरलाल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ...
राज्य शासनाने आॅगस्ट २०१३ पासून किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यापासून वंचित ठेवणाऱ्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व सबंधित अधिकाऱ्यांवर ...
मिळालेल्या मोबाईलच्या वाटणीला घेऊन झालेल्या भांडणात तरूणाचा खून करण्यात आला. जवळच्या मित्रांनीच हे कृत्य केल्याचे चौकशीत दिसून येत असून पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयीतांना ...
राज्यातील वनरक्षक व वनपाल यांच्या वनमंत्रालयाने मान्य केलेल्या विविध मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता राज्यातील समस्त वनरक्षक व वनपाल ...
जिल्ह्यात सध्या डेंग्यू व मलेरियाचा प्रकोप सुरू आहे. गावची गावे या आजारांच्या विळख्यात अडकलेली आहेत. मलेरिया पेक्षा डेंग्यू हा गंभीर आजार असून जिल्ह्यात मात्र विपरीत परिस्थिती आहे. ...
सडक/अर्जुनी तालुक्यातील कोयलारी ग्रामपंचायतचा सरपंचाविरुद्धचा अविश्वास ठराव एका महिला सदस्याच्या अनुपस्थितीमुळे नापास झाला. त्यामुळे कार्यरत सरपंच हिरालाल मेश्राम हे ...
गुलामगिरीत असलेल्या भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कित्येकांना प्राण गमवावे लागले. कित्येकांना शिक्षा भोगावी लागली. याचा लेखाजोखा शासनाकडे नाही. देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य ...