गोंदिया जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असून मोठ्या प्रमाणात जैवविविधता व वन्यजीव आहे. जिल्ह्यात असलेल्या विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने कटिबद्ध असून जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात येतील व त्यामाध्यमातून स्थानिकांना मोठ्य ...
ग्राम दतोरा येथे १६ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमांतर्गत गावातील लाभार्थीना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. ...
संविधान जाळणे, फाडणे व भारताच्या संविधानाला शिवीगाळ करणे आदी कृत्य करणाºयांवर देशद्रोही व एस. सी, एस.टी. अॅक्ट नुसार कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ओबीसी संघर्ष कृती समिती, ..... ...
धान उत्पादकांचा जिल्हा अशी ओळख गोंदिया जिल्ह्याची आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा दरवर्षी शेतीला बसत असलेल्या फटक्यामुळे शेतकरी सुध्दा धानाला पर्याय शोधत आहे. ...
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाची दुरूस्ती करण्यासाठी मंगळवारी (दि.१४) हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. ...
बसस्थानकावर शौचालय नसल्याने झालेल्या गैरसोयीचा निषेध करण्यासाठी हिरापूर बसस्थानकाच्या आगारप्रमुखाने मंगळवारी सकाळी निघणारी बस रोखून एक वेगळे आंदोलन पुकारले आहे. ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू ठेवणे योग्य नसल्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे १३ आणि १४ आॅगस्टला जुन्या उड्डाणपुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले असून मंगळवा ...
शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोअरवेल खोदून भूगर्भातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. याचा परिणामी भूगर्भातील संरक्षीत पाणी साठ्यावर होत आहे. त्यामुळे भावी पिढीसाठी पाणी शिल्लक राहणार की यावर शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे याला प ...
जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २० हजारावर शेतकऱ्यांची दहावी ग्रीन यादी अद्यापही महाआॅनलाईनकडून बँकाना प्राप्त झाली नाही. परिणामी शेतकऱ्यांना दुसऱ्यांपुढे हात पसरण्याची पाळी आली आहे. कर्जमाफीच्या ग्रीन यादीची कोंडी फुटत नसल्याने शेतक ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शेतकरी, मराठा, धनगर तर कधी दूध व भाजीपाला उत्पादकांचे आंदोलन सुरू आहे. त्यात आता शासकी कर्मचाऱ्यांनी तीन दिवस काम बंद करून शासनाला ठप्प केले आहे. बरोजगारीने वाढत असून जीएसटीने आर्थिक मंदी सकंट ओढावले आहे. एवढ्यावरही शेतक ...