रविवार, १२ सप्टेंबर रोजी अहेरी तालुक्यातील बोटलाचेरू येथे समूह कुक्कुटपालन केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी उद्घाटनीय स्थानावरून ते बोलत होते. या वेळी ... ...
गॅसची सातत्याने दरवाढ होत असल्याने पुन्हा ग्रामीण भागात धूर निघणार काय, असाही प्रश्न पडला आहे. धूर मुक्त गाव योजनेचा खेळखंडोबा झाला असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. ...
गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनांतर्गत उपविभाग कुरखेडा व पोलीस स्टेशन कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने नवेझरी येथे ११ सप्टेंबर राेजी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बाेलत हाेते. नवेझरी येथील सरपंच विजय हिडामी यांच् ...
धान राेवणीची कामे संपल्याने लसीकरणाची गती वाढली आहे. तर दुसरीकडे केंद्र शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सिरींजचा पुरवठा बंद झाला आहे. केवळ सिरींजमुळे लसीकरण थांबू नये यासाठी आराेग्य विभागाने लसची पर्यायी व्यवस्था स्थानिक स्तरावर केली आहे. प्रत्येक ना ...
जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ वरील असरअल्लीच्या समाेर सोमनपल्ली नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस बंद आहे. आलापल्ली-सिरोंचा ... ...
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत असते. विविध रोगांना कारणीभूत ठरणारे जीवजंतू वाढतात. त्यामुळे संसर्गाचे प्रमाणसुद्धा वाढते. विशेष करून ... ...