जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करून राज्याचे दोन भागात विभाजन करण्यात आल्यानंतर आता केंद्र सरकारकडून काश्मीरमध्ये अजून एक मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली आहे. ...
३७० कलम हटविल्यानंतर काश्मीरमधील लोकशाही, माणुसकी धोक्यात आली आहे. या मुद्यांवर मात्र आम्ही सरकारला धारेवर धरू, असे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी स्पष्ट केले. ...