उमेदवारी जाहीर झाल्यापासून अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आठवडाभराच्या कालावधीत तीन सुट्या येत असल्याने उर्वरित दिवसांवरच सर्व उमेदवारीचा भार पडणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारीत मोठी वाढ झाली होती. यामुळे स्थिर सरकार येण्यास याचा फायदा झाला. मतदानाची खरी उत्सुकता असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा लोकशाही बळकटी करण्यात महत्त्वाचा वाटा असतो. राज्यातही पुढील महिन्यातील २१ तारखेला मतदान होणार असून, ...
विदेशी नागरिकत्व व पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून १९९९ मध्ये बाहेर पडलेल्या राष्टवादी काँग्रेसने गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यातील आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. राष्टवादीच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील कॉँग्रेसला घरघर लागली. अवघ्या काही काळातच ...
काँग्रेस आघाडीमध्येही अद्याप उमेदवारीचा सस्पेंस कायम आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने महेश मेंढे यांना मैदानात उतरविले होते. तिकीट दिली होती. यावेळीही मेंढे यांनी चांगलीच कंबर कसली आहे. २०१४ मध्ये मोदी लाट असताना लढलो मग यावेळी का नाही, असा त्यांच्या ...