भाजपाने आज दुपारीच ट्विटरवर राज ठाकरेंवरील व्यंगचित्र पोस्ट करत आज विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या, आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार? असा सवाल केला होता. ...
वर्धा जिल्ह्याला काँग्रेसच्या ब्रिटिशकालीन चळवळीचा मोठा वारसा लाभला आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी या जिल्ह्याची कायम ओळख राहिली. २०१४ नंतर मात्र भाजपची विजयाची घोडदौड अजूनही थांबलेली नाही. ...
राज ठाकरे 2004 च्या निवडणुकीवेळी शिवसेनेत होते. मात्र, त्यांच्या पसंतीचे उमेदवार कमी देण्यात आले होते. यानंतर राज यांनी 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना केली होती. ...