स्वत: मोइत्रा यांनी या घडामोडीनंतर नीतिमत्ता समितीलाच घेरले. ही पहिली नीतिमत्ता समिती असेल, जी आधी सदस्यत्व रद्द करून नंतर आरोपांची चौकशी करू बघत आहे, असा टोला त्यांनी हाणला आहे. ...
दहा हजार वर्षांत हिमयुग संपल्यानंतर पृथ्वीची तब्येत खालावतच गेली. औद्योगिक क्रांतिपूर्व काळाशी तुलना केली तर पृथ्वीच्या आजारांची परिस्थिती गंभीर आहे. ...
अनेक सहकारी साखर कारखान्यांनी सुमारे २७०० कोटी रुपयांची कर्जे थकविली होती. त्यापैकी एक हजार कोटी रुपये राज्य सरकारने थकहमी दिली होती म्हणून सरकारी तिजोरीतून फेडण्यात आले. ...