आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
उपसरपंच जन्याबाई मासुळे यांचा वर्षाचा कालखंड संपल्याने त्यांनी राजीनामा दिला. उपसरपंच निवडकरता येथील लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ... ...
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील पश्चिम भागातील ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या झाल्या. यावेळी दोन गटांमध्ये समोरासमोर लढत होऊन भारतीय जनता पक्षाच्या ... ...
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, शाळेतील उपस्थितीचे प्रमाण वाढविण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे शालेय पोषण ... ...
मनपाकडून पीएम स्वनिधी योजनेचा लाभ फेरीवाल्यांना मिळवून देण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी काही महिन्यापूर्वी शहरातील फेरीवाल्याचे सर्वेक्षण ... ...
धुळे : शहरातील संतोषी माता चौकासमोरील जिल्हा रुग्णालयाच्या कोपऱ्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, या मागणीसाठी ... ...