छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या नामकरणाविरोधात आलेल्या याचिका कोर्टाने फेटाळल्यामुळे महाविकास आघाडीसह नामकरणाच्या विरोधात असणाऱ्यांना मोठी चपराक बसल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. ...
आत्तापर्यंत रावसाहेब दानवे हे कधीच घाटनांद्रा गावात आले नाहीत. इतरही कोणत्याच सुख, दुःखात ते सामील होत नाहीत, विकास कामे करणे तर दुरचीच गोष्ट आहे, असा संताप यावेळी उपस्थित तरूणांनी व्यक्त केला. ...