पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठ्यामुळे साथरोगाची लागण पसरू नये म्हणून त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना जि. प. प्रशासनाने संबंधित विभाग व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. ...
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, असा दावा सध्या सत्ताधारी करीत आहेत. विस्तार झाला तर आ. शिरसाट यांना मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी आशा आहे. ...