या स्पर्धेकरिता देशभरातून ९२ विद्यार्थ्यांनी पोस्टर्स पाठविले होते. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. ई-पोस्टर मेकिंग स्पर्धेचे परीक्षण प्राचार्य ... ...
जिल्ह्यातील ९३ गावांतील जलस्रोत दूषित असल्याची बाब पुढे आली आहे. कोरोनाचे संकट अजूनही टळले नाही. पावसाळा सुरू असल्याने जलजन्य आजारांचा धोका आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या. मात्र, नागरिकांनी विशेष खबरदारी घ ...
भीतिपोटी अनेक शेतकरी त्यांच्याच शेताकडे फिरकायलाही तयार नाहीत. दरम्यान, या नरभक्षक वाघाचा वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील अनेक गावांतील शेतकरी तथा नागरिकांनी केली आहे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आलेवाही बिट कक्ष क्र ...
लोकमत वृत्तपत्र समूहाने राज्यभर रक्तदान शिबिराचा उपक्रम सुरू केला आहे. त्या अनुषंगाने भिसी येथील श्री विठ्ठल-रुख्माई देवस्थानातील सभागृहात शनिवार, ... ...
सदर कार्यशाळेत ऑनलाईन शेतीवर आधारित विविध उद्योगसंधी, अन्नप्रक्रियावर आधारित उद्योगसंधी, डिजिटल मार्केटिंग, ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट पॅकेजिंग, दुग्धव्यवसाय व दुग्धप्रक्रिया ... ...