मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
Chandrapur (Marathi News) खासदार आदर्शग्राम चंदनखेडा विकासाची आदर्श प्रतिकृती व्हावी, यासाठी तालुका प्रशासनातील योजनांची अंमलबजावणी ...
दिवस सोमवार, वेळ दुपारी १.३० मिनिट. विद्युत खांबावर शॉर्टसर्किट झाले. गवतावर ठिणगी पडली. ...
एकाने दुसऱ्याला विचार ऐकविण्याची संधी देणे, दुसऱ्यानेही समोरील व्यक्तीला तशीच संधी देणे ही सहिष्णुता झाली. ...
प्रत्येक मजुराच्या हाताला काम मिळावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली. ...
आग लागल्याने मंगळवारी सावली येथे दोन घरे आणि राजुरा तालुक्यातील कावळगोंदी येथे एक घर जळून भस्मसात झाले. ...
उन्हाळ्यातील वाढत्या भीषण तापमानामुळे मानवासह पशूंचाही जीव धोक्यात आला आहे. ...
नगरपरिषदेची सत्ता हस्तगत करण्यासाठी येथे लढतीत असलेल्या राजकीय पक्षांनी सर्वस्व पणाला लावले आहे. ...
चिमूर क्रांती जिल्ह्याचे प्रणेते आणि १९४२ च्या क्रांती लढ्याचे साक्षीदार ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक काळे गुरूजी ...
चिमूरचा आवाज या साप्हाहिकाचे संपादक, शिक्षक व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दामोदर लक्ष्मण काळे (गुरूजी) यांचे मंगळवार २३ मे रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. ...
उन्हाळ््याचा तडाखा सहन न होऊन पाण्यासाठी दाही दिशा फिरणाऱ्या एका हरणाला पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना राजुरा तालुक्याच्या परिसरात घडली. ...