शासनाने बंद केलेली जुनी पेन्शन योजना नव्याने सुरू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी दुपारी २ ते ५ या वेळेत घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
उपविभागीय कार्यालय अंतर्गत येत असलेल्या चिमूर व सिंदेवाही तालुक्यातील शेतमजूर, शेतकरी व जबरानजोत धारकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा तालुका चिमूरच्या वतीने चिमुर उपविभागीय कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन करण्यात ...
गोंड राजांनी उभारलेल्या महाकाली मंदिर परिसरात शेकडो वर्षांपासून चैत्र पौर्णिमेला यात्रा भरते. यात्रेसाठी नांदेड जिल्ह्यातून हजारो भाविकांना चंद्रपूरात आणण्याची परंपरा १८६० च्या कालखंडामध्ये यमुनामायने सुरू केली. ...
दिव्यांग हेदेखील समाजाचेच महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू असून प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शिवाय, त्यांच्याप्रती समाज घटकांनी संवेदनशील असणे गरजेचे आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : औद्योगिक विश्वात पर्यावरणासंबंधी उत्तम कामगिरी करणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रास राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘फोर स्टॉर रेटिंग’ देऊन गौरव केला आहे.चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात सद्या सात संच असून विद्युत निर्मि ...
आशिष पाथोडे चित्रपटसृष्टीतील सध्या प्रसिद्ध होत असलेले नाव. तो आता मुंबईत स्थायिक झाला. मायानगरीतही बऱ्यापैकी स्थिरावला. मात्र आपल्या गावाची त्याला कमालीची ओढ. कामाच्या व्यस्ततेतूनही वर्षातून दोनदा तो गावी येतो. ...
पोवनी - ३, चिंचोली रिकॉस्ट यासह सात कोळसा खाणीतील प्रकल्पग्रस्तांना जुन्या करारानुसारच मोबदला मिळणार आहे. त्या संदर्भातील पत्र कोळसा मंत्रालयाने निर्गमित केले आहे. यामुळे मागील अनेक वर्षांपासून मोबदल्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये आन ...
तालुक्यातील शिर्शी गावात बिबट्याने धुमाकूळ घालून सहा शेळ्यांना ठार केले. पाच-सहा महिन्यांपूर्वी याच गावातील खुशी या पाच वर्षीय बालिकेला बिबट्याने घरातून उचलून नेण्याची घटना घडली होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यात राजनांदगाव- वरोरा ट्रान्सफार्म कंपनीने अनेकांच्या शेतात टॉवर उभे करणे सुरू केले होते. शेतकऱ्यांना अनियमित मोबदला देवून अन्याय केला होता. त्यामुळे टॉवरग्रस्त शेतकरी समितीच्या माध्यमातून तहसील कार्यालयासमोर बेमुदत ...