राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने युनिसेफ व राज्याचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम राबविण्यात येणार ...
आगामी काळात जिल्ह्यात मिशन शक्ती व मिशन सेवा या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालावा, जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेच्या मुलांनी एव्हरेस्ट सर केलेल्या भीमपराक्रमाचा उल्लेख दिल्लीतील लाल किल्यावरून प्रधानमंत्री नरेंद्र म ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी चिमूर येथे शहीद स्मृती दिनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आले होते. शहरातील मुख्य मार्गावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला त्यांनी भेट दिली. येथे त्यांनी शहिदांच्या स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानं ...
जिल्ह्यातून ११ लाख रुपयांचा पक्ष निधी गोळा करण्याचे आदेश भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांनी दिले होते. यासाठीे कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम केले. परंतु उद्दिष्टपूर्ती झाली नाही. नाईलाजास्तव केवळ एक लाखांची थैली अटलजींना प्रदान करण्यात आली. ...
मानवविकास मिशन अंतर्गत राजुरा-पवनी मार्गावरील बससेवा अनियमित असल्यामुळे त्रस्त विद्यार्थिनींनी मंगळवारी सकाळी ११ वाजता पोवनी येथे ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, आगरप्रमुख आशिष मेश्राम यांनी गुरुवार दि. १६ आॅगस्टपासून शालेय वेळेत बससेवा सुरू करण्याचे आश ...
बल्लारपूर शहरात मागील चार वर्षांत कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. येत्या काही दिवसांत उत्तम नागरी सुविधांचे महाराष्ट्रातील एकमेव शहर म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...
मानव सापाला आपला शत्रु समजून मारत असतो. मात्र वन्यजीव संरक्षण कायदा १७७२ अन्वये त्यांना संरक्षण देण्यात आले आहे. नाग व अंडे खाणारा साप (इंडियन एग इटर) यांना वाघाच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. यांना मारणाऱ्यांना तीन ते सात वर्षांची सजा किंवा २५ हजार र ...
शहराच्या मध्यभागी मागील कित्येक वर्षांपासून गॅस सिलिंडरचे गोडावून आहेत. मात्र त्यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. परिणामी हे सिलिंडरचे गोडावून शहराबाहेर हलविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मनसेतर्फे जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे. ...
महिला व विद्यार्थिनींना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ मिळावे, यासाठी शासनाने ८ मार्चपासून अस्मिता योजनेची सुरुवात केली. मात्र जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी थंडबस्त्यात दिसून येत आहे. ...