कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर आर्थिकदृष्ट्या कमजोर घटकांमध्ये प्रचंड नाराजी पुढे आली. परिणामी, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत जनधन बचत खाते असलेल्या महिलांच्या बचत खात्यात एप्र ...
शासनाने दारुबंदी केली आहे. मात्र राजुरा तालुक्यात अवैध मार्गाने दारुची विक्री सुरु आहे. त्यामुळे राजुरा पोलिसांनी मागील वर्षभरात विविध प्रकारची मोहिम राबवली. यामध्ये अनेक दारुविक्रेत्यांना अटक केली. गुरुवारी सकाळी मागील वर्षभरात केलेल्या ११२ कारवाईती ...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळा आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय व इतर शैक्षणिक संस्था १४ मार्चपासून बंद करण्यात आल्या. ऐन परीक्षेच्या काळात शाळा बंद झाल्यामुळे इंग्रजी शा ...
गडचांदूरातील माणिकगड सिमेंट कंपनी परिसरातून चंद्रपूर पोलिसांनी तीन ट्रक चालकांना ताब्यात घेतले. हे तिघे नांदेड येथून पसार झालेले कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा संशय आहे. नांदेडचे पथक या तिघांच्या शोधात गुरुवारी चंद्रपूरात आले असता तिघांनाही त्यांच्या स्वा ...
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने लाँकडाऊन सुरू केले. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व कामधंदे बंद पडले आहेत. लोक हातावर हात ठेऊन घरी बसले आहेत. नागभीड तालुक्यात दरवर्षी या महिन्यात शासनाच्या रोजगार हमीची कामे सुरू असायची. रोजगार हमीच्या ...
जिल्ह्यात आठ हजाराच्या जवळपास ऑटोचालक असून त्यांच्या भरोश्यावर कुटुंबातील किमान ३० हजार व्यक्तींचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्या या ऑटोचालकांना दररोज सरासरी ४०० ते ५०० रुपये मिळायचे. मात्र दीड महिन्यांपासून ऑटोची चाके बंद झाली आ ...
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, चिमूर, बल्लारपूर आदी तालुक्यातील अनेक गावांना बुधवारी सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह ... ...
लॉकडाऊननंतर अनेक जण विविध ठिकाणी अडकले आहेत. काही नागरिकांना आणण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करण्यात आले असून ते स्वगावी परतले तर काहींना अजूनही घरी जाण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सदर नागरिक प्रशासकीय परवानगीसाठी धडपड करीत आहेत. काही दिवसांपूर ...
धान पिकाचा हंगाम संपला की हाताला कामच मिळत नाही. त्यामुळे मूल, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड आदी धान उत्पादक तालुक्यातील शेतमजूर मिरची तोडाईच्या हंगामासाठी पाठीवर बिºहाड घेऊन तेलंगणा, आंध्र प्रदेशात गेले होते. मात्र, लॉकड ...