राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर १.३८ टक्के आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी ...
Chandrapur News death chemical gas रासायनिक द्रव्य वाहून नेणाऱ्या टँकरच्या आत उतरून स्वच्छता करीत असताना विषारी वायुची बाधा झाल्यामुळे एकाचा मृत्यू तर तिघे अत्यवस्थ झाले आहेत. ...
गृह विलगिकरणाबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णास कोविडची लक्षणे नाहीत किंवा अति सौम्य लक्षणे असल्याचे व याबरोबरच रुग्णास इतर गंभीर आजार नसल्याचे (कोमॉर्बिडिटी) डॉक्टरांनी प्रमाणित कर ...
राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांची निवड करण्यात आली आहे. निवडलेल्या शाळांमध्ये पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गाचा समावेश राहणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवडलेल्या शाळांची यादी अंति ...
भारतीय कपास निगम लिमिटेड(सीसीआय) अकोलाचे महाप्रबंधकांनी कापूस खरेदी हंगाम २०२०-२१ करिता चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील धानोरा गावाची निवड केली आहे. यानुसार बाजार समितीने पणन संचालक पुणे यांच्या पत्रान्वये शेतकऱ्यांची नावे नोंद ...
पोवनी -२ कोळसा खाणीतील कोल स्टॉकवरील लाखो रूपयांचा कोळसा मागील दोन दिवसांपासून जळत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. याशिवाय येथे काम करणाऱ्या कामगारांनासुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच या कोल स्टॉकवरील जळता कोळसा ट्रकमध्ये भरून रेल्वे सा ...
शनिवारी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतकांमध्ये चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील २७ वर्षीय पुरुष, जुनोना चौक येथील ६८ वर्षीय महिला, चिमूर येथील ५६ वर्षीय पुरुष तर वर्धा जिल्ह्यातील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१७ बा ...
शुक्रवारी जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील सुमित्रा नगर येथील ४० वर्षीय पुरुष व बल्लारपूर शहरातील झाकीर हुसेन वार्ड येथील ७३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१३ बाधितांचा मृत्यू झाला असून ...
तालुक्यात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. धान लागवडीचा खर्च जाता शेतकऱ्यांच्या वाट्याला फारसे काही येत नाही. परिणामी, दरवर्षी आर्थिक संकटे पाचविला पुजलेली असतात. यावर पर्याय म्हणून हळदी येथील शेतकरी सुनील चलाख यानी जैविक शेती सुरू केली. रासा ...