नुकत्याच झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाने सर्वस्व पणाला लावून शिवसेनेच्या उमेदवाराला चारलेली धूळ यामुळे शिवसेना आणि भाजपा यांच्यातील संबंध तुटेपर्यंत ताणले गेलेले आहेत. अशा परिस्थितीत ही भेट होत असल्याने या भेटीबाबत उत्सुकता निर्माण होण
...
दंगलीनंतर औरंगाबाद पुन्हा चर्चेत आले. सेलिब्रेटीला जसं चर्चेत राहण्याचा हव्यास असतो. तसाच काहीसा स्वभाव या शहराचा असावा. नागरी सुविधा, कचरा प्रश्न, धार्मिक राजकारण, कुशल अधिकारी, सुरक्षा व्यवस्था अशा
...
विश्लेषण : ११ आणि १२ मे रोजी दोन समुदायांत झालेल्या या दंगलीपासून आजही जुन्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. दंगलीची धग शांत होण्यापूर्वीच काही लोकांनी चक्क आॅनलाईन शॉपिंग पोर्टलवरून तलवारी, चाकू, जांबिया आणि अन्य शस्त्रे खरेदी केल्याचे समोर आले. ३१ मे
...
साधारण ६०-७० वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर हे शहर जलसमृद्ध होते. शहराचा वर्तमान मात्र अगदी कोरडा आहे. गेल्या चार-पाच दशकांमध्ये असे का घडले? भूगर्भात असलेले पाणी अचानक कुठे गेले? शहराच्या आजूबाजूला असलेले डोंगर पोखरून आम्हीच या समस्यांचा डोंगर उभार
...
विश्लेषण : शिवसेना, काँग्रेसपेक्षा भाजपची सदस्य संख्या सर्वाधिक असताना केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सेना- काँग्रेस या दोन विरोधी विचाराच्या राजकीय पक्षांनी हातमिळवणी केली खरी; पण वर्षभरापासून कोणाचा पायपोस कोणात नाही, अशी परिस्थिती निर्माण
...
-हितेंद्र काळुंखे
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत पारदर्शकता यावी, गैरप्रकारांना आळा बसावा या हेतूने शासनाने ही प्रक्रिया आॅनलाईन केली. यामुळे बदली प्रक्रिया सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा असताना खूपच घोळ या प्रक्रियेत झाले असून याचा मनस्
...