स्थापत्यशिल्प : परभणीतील सेलू तालुका आणि परिसर हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. पूर्वमध्ययुगीन आणि मध्ययुगीन अवशेष गावागावांमध्ये विखुरले आहेत. त्यावरून, हिंदू धर्मातील विविध पंथ तसेच जैनधर्मीयांचे वास्तव्य या परिसरात मोठ्या प्रम
...
बुकशेल्फ : ‘किल्ले कंधार व राष्ट्रकुटकालीन शिल्पवैभव’ या विषयावर संशोधन करून, कंधारचे स्थानिक महत्त्व आणि तिथे बहरलेल्या एका वैभवशाली संस्कृतीवर पुन्हा नव्याने प्रकाश टाकला. संस्कृतीचे अनेक पदर असतात. ते समजून घेताना विशेषत: गतकाळातील संस्कृतीचा मा
...
विनोद : आपले म्हणणे एवढेच असते की व्वा! जायचे तिथे जा, पण उगाच फोटो टाकून लोकांना हैराण करू नका. कधी कधी सोशल मीडियावरील पर्यटनाचे फोटो पाहून असे वाटते की भारत हा पूर्णत: विकसित देश असून, येथील लोक वर्षभर मजा आणि फक्त मजाच करीत असतात.
...
अनिवार : ‘ज्याचं जीवन स्नेहशील सौजन्यानं भरून जातं त्याच्या माणूसपणाची पातळी ओतप्रोत होऊन वाहू लागते आणि त्याच्या निष्ठा सामाजिक होऊ लागतात. माझे-तुझेपणातून बाहेर पडून त्याची प्रत्येक कृती समाजसार्थकी होऊ लागते आणि नेमक्या अशाच व्यक्तीची मी सहचारिणी
...
प्रासंगिक : मी पुन्हा पुन्हा आठवते - अशी कोणती आगळीक झाली माझ्याकडून! माझ्या प्रश्नाने त्याच्या मनात शंका तर पेरली नसेल ना? की वाटली असेल माझ्या मनस्वीपणाची भिती त्याला... माझ्या अति बडबडीने हैराण झाला असेल बिच्चारा नक्कीच! किंवा असंही झालं असेल, माझ
...
वर्तमान : हंगामाच्या सुरुवातीलाच दाटून आलेलं ‘आभाळ’ एकदाचं महिनाभर पांगल की पोटात गोळा येतो. ‘हंगाम’ वांझ निघाला तर... या विचारानेच पोटात धस्सऽऽ होतं. उठता बसता ‘आभाळ’ न्याहाळणाऱ्या माणसाला आभाळाच्या रंग-रूपात बदल दिसला नाही तर; मनात उदास विचारांच का
...
- देवेंद्र पाठक
पोलिसांचा कामातील कठोरपणा आणि तितकाच मृदु स्वभाव अंगिकारल्यास पोलिसांची वचक, त्यांचा धाक निर्माण होऊ शकतो़ त्यासाठी पोलिसांनी पुढे यायला हवे़ असे झाल्यास त्यांना नागरिकांचीही मोठी साथ मिळू शकते़ अनेक लहान मोठ्या स्वरुपातील प्रकरणे असत
...
एवढी वेळ का यावी? आम्ही आमचे भान का हरपून बसतो? कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करायचा असतो हे सुद्धा आता आम्हाला नव्याने शिकवावे लागणार आहे काय?
...
शेतमाल पिकत नाही, पिकला तर विकत नाही़ विकला तर हमीभाव मिळत नाही, या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी कायम कर्जाच्या फेऱ्यात गुंतून राहतो. परिणामी, आत्महत्यांचे सत्र थांबत नाही़ एकंदर ग्रामीण भागात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शासनाबद्दल नाराजी आहे.
...
विश्लेषण : विद्यमान सरकारबद्दल महाराष्ट्रात सध्या प्रचंड नाराजी आहे. त्याचा फायदा कोण कसा उठवतो, हे महत्त्वाचे! समोर जात दांडगे आणि धनदांडगे उभे असताना वंचितांचे नेमके काय होईल, हाही मोठा प्रश्न; पण वंचितांचा आवाज सतत दाबत राहण्यापेक्षा त्यांचाही कुण
...