सिहोरा येथील सहकारी राईस मिलमध्ये आधारभूत धान खरेदी केंद्राला मान्यता देण्यात आली. मात्र धान खरेदी केंद्रावर नियोजनाअभावी प्रत्येक सत्रात गोंधळ निर्माण होत होता. व्यापाऱ्यांचा धान खरेदी करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत होते. मात्र याकडे कुणाचेही लक्ष न ...
पवनी तालुक्यातील चौरास भाग हा धानपिकासाठी प्रसिद्ध आहे. ८० टक्के धानाची रोवणी केली जाते. यावर्षीही शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पडलेल्या पावसावर धानाची नर्सरी टाकली. मध्यंतरी चांगला पाऊस झाला. परंतु गत आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली तर दुसरीकडे प्रचंड ...
कृषी विभागाच्या कारवाईने कृषी केंद्र चालक खडबडून जागे झाले आहेत. जिल्हात शुक्रवारी नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, गुण नियंत्रण अधिकारी प्रदीप म्हसकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा व तालुका भरारी पथकाने ...
घटकसंच नियोजनाचे प्रकाशन आमदार राजू कारेमोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस, शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, महिला व बालकल्याण सभापती रेखा ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद राऊत, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश करणकोटे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप ...
अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या जवळपास पाच किमीपर्यंत रांग दिसून आली. पोलिसांना वाहतूक पूर्ववत सुरु करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सदर पुलावर गतवर्षीही एका दाम्पत्याचा अपघातात मृत्यू झाला होता. ट्रकच्या धडकेने हा अपघात घडला होता. म ...
सुरजचा मृतदेह रस्त्यालगतच्या नालीत पडून होता. शहर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. ठाणेदार लोकेश कानसे आपल्या ताफयासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केला. ...
सालेबर्डी (पांधी) चे नवीन पुनर्वसन पर्यायी गावठाण शहापूर (मारेगांव) या ठिकाणी सदर प्रकल्पग्रस्तांना भूखंड व पट्टे देण्यात आले आहे. सदर ठिकाणी प्रकल्पग्रस्ताच्या मिळालेल्या भूखंडावर बळजबरीने अतिक्रमण करुन, प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडावर डल्ला मारण्याचे ...
जिथे कोरोनाचे रुग्ण नाही, अशा ठिकाणी शाळा सुरू करण्याचा शासनाचा फर्मान १५ जून रोजी धडकला. तथापि, शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविला गेला. २६ जून रोजी व्यवस्थापन समितीची सभा घेवून शाळा सुरू करण्याचा निर्णय अनेक शाळांनी घेत ...
बालकामगारांना पकडणे व त्यांना शाळेत टाकून मोकळे होण्याचे काम अनेक जिल्ह्यात होत असते. परंतु गोंदिया जिल्ह्याने बालकामगारांसंदर्भात नेहमी चांगली भावना ठेवून त्यांना यशस्वी नागरिक घडविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे. ...
कंपनीने नियम धाब्यावर ठेवून तलाव व शेतशिवारातील उत्खनन केल्याने कंपनीकडून कोट्यावधी रुपयांचा महसूल वसूल केल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गत दीड वर्षांपासून कारधा ते निलज या राज्यमार्गाचे काम सुरु आहे. यासाठी एका कंपनीने रस्ते कामासाठी मुरुम व ...