४२.५० कोटीतील तिसरे टेंडर बेकायदा दुसऱ्या ठेकेदाराला कसे दिले? असा प्रश्न रिपाइंचे भगवान भालेराव यांनी करून त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याचे त्यांनी सांगितले. ...
उल्हासनगरातील कालिका कला मंडळाने अमृत महोत्सवात पर्दापण केले असून त्यानिमित्त संस्थेने काव्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी संस्थेच्या सभागृहात केले. ...