जाधववाडी तलाव ९५ टक्के भरल्याने इंद्रायणीत पाण्याचा विसर्ग करावा लागणार असल्याने विशेषत: देहू-आळंदी येथे पायी दिंडीसाठी आलेल्या वारकऱ्यांना नदीपात्रात उतरू नये, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. ...
Karisma Kapoor And Sunjay Kapur: करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे लग्न खूप मोठ्या थाटामाटात पार पडले. परंतु, त्यांचे लग्न जास्त काळ टिकले नाही आणि ते विभक्त झाले. ...
Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी याच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी ही ज्या संजय वर्मा नावाच्या व्यक्तीसोबत मोबाईलवर तासनतास बोलायची त्या क्रमांकाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
Best Dal For Monsoon: पावसाळ्यात कोणत्या डाळी खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात याबाबत एक्सपर्टनी काही गोष्टी शेअर केल्या आहेत. फेमस आयुर्वेदिक न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...
MGNREGA Scheme : मराठवाड्यातील शेकडो गावांतील शेतकरी आणि मजुरांना धक्का देणारी घटना समोर आली आहे. राज्याने मंजूर केलेल्या रोहयोच्या हजारो कामांना केंद्र सरकारने आक्षेप घेत निधीच थांबवला आहे. जाणून घ्या सविस्तर (MGNREGA Scheme) ...
sant danyaneshawar palkhi sohala 2025 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून गुरुवारी तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. ...