महाराष्ट्र राज्य नगर परिषद व नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता २ मार्चपासून संपाचा इशारा देण्यात आला होता. पण, प्रशासनाने याकडे लक्ष दिले नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. गुरुवारी अ ...
जिल्ह्यामधील आठही तालुक्यात आर्वी, देवळी, समुद्रपूर व हिंगणघाट या तालुक्यामध्येच मोठ्या प्रमाणात वाळू घाट आहे. गेल्यावर्षी चार वाळू घाटांचा लिलाव झाला होता तर तीन वाळू घाट शासकीय योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. यावर्षी सहा घाटांचा लिलाव झाला आहे ...
रेल्वे बोर्डाने जनरल तिकीट विक्री सुरू करण्याचे निर्देश दिले असून यासंबंधीचे आदेशसुद्धा गोंदिया रेल्वे स्थानकाला प्राप्त होणार आहेत. विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस, छत्तीसगड एक्स्प्रेससह ज्या गाड्यांचे जनरल डबे आरक्षित करण्यात आले होते, त्या सर्व गाड् ...
कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच बारावीची परीक्षा होत असून, शुक्रवारी (दि. ४) इंग्रजीच्या पेपरने या परीक्षेला सुरुवात झाली. नवीन पॅटर्नप्रमाणे पहिल्यांदाच ही परीक्षा होत असतानाही अस्पष्ट प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांचा काही प्रमाणात गोंधळ उडाल्याचे दिसू ...
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे या दोन्ही देशांमध्ये होणारी द्राक्ष निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे; मात्र युरोप आणि युक्रेनमध्ये द्राक्ष निर्यात सुरळीत सुरू आहे. ...
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे तीन वर्षांपूर्वी भाजपा नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह त्यांच्या घरातील एकूण पाच जणांचे हत्याकांड घडविणारा मुख्य संशयित आरबाज खान याला नाशिकरोड पोलिसांनी शुक्रवारी (दि.४) सकाळी मध्यवर्ती कारागृहाजवळ अटक केली आहे. ...
केळवे बीच येथे समुद्राच्या भरतीच्या पाण्यात स्थानिक एका मुलाला वाचविताना गुरूवारी (दि.३) जिल्ह्यातील तिघा युवकांचा बुडून मृत्यू झाला होता. शुक्रवारी (दि.४) खादगाव येथील दीपक वडक्ते याच्यासह नांदगाव मधील ओम विसपुते व कृष्णा शेलार या तिघांवर शोकाकुल वा ...
वाडीपिसोळ शिवारात शेतात मूर्च्छित होऊन पडलेल्या बिबट्याने अचानक उठून तरुणावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि.४) घडली आहे. तरुणाने प्रसंगावधान राखत बिबट्यास धक्का देऊन पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, जीव वाचविण्याच्या ...