कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात दोन डझनांपेक्षा अधिक रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते प्रशस्त करण्यात आले; पण तरीही पार्किंगचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रस्त्यांकडे पाहिल्यानंतर ते गाड्या चालविण्यासाठी तयार कलेले रस्ते नस ...
जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा २०२१ - २२ चा २४ कोटी ४४ लाख ८४ हजार ३०४ रुपयांचा सुधारित, तर सन २०२२ - २३चा १९ कोटी २२ लाख ६९ हजार ८४० रुपयांचा मूळ अर्थसंकल्प मंगळवार, १५ मार्च रोजी अर्थ व आरोग्य समितीचे सभा ...
कामगार न्यायालयाचे न्या. रोहिणी भोसले नरसाळे यांच्या मदतीने याप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यास संदर्भातले प्रकरण असताना लोकअदालतमध्ये फक्त दोन तासांच्या प्रयत्नांनंतर मध्यस्थीने प्रकरणात समेट घडवून आणण्यात आले. ल ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक दोन टप्प्यात झाली. १९ जानेवारी रोजी निकाल घोषित झाला. जिल्हा परिषदेचे ५२ व पंचायत समितीच्या १०४ सदस्यांना विजयी प्रमाणपत्र देण्यात आले. लवकरच सत्ता स्थापन होईल अशी अपेक्षा होती. मात्र सत्ता स्थापनेच्या ना जिल्हा ...
१५ ते २० वर्षांपूर्वी रब्बी हंगामात जवस लागवड हमखास केली जायची. उत्तम आरोग्यासाठी जवस तेलाचा वापर दररोजच्या आहारात केला जात होता. सांधेदुखी, पाठदुखीचा त्रास कमी करण्यास मदत होत होती. परंतु कालांतराने सोयाबीन व पाम तेलाचा वापर वाढल्यामुळे जवसाचे क्षेत ...
गतवर्षीच्या ६१ कोटी ७१ लाख ८६ हजार १२६ कोटींच्या सुधारित अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. सन २०२२-२३ चा ३७ कोटी ३५ लक्ष ४० हजार ६८१ रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला. ३७ कोटी ३१ लक्ष ८८ हजार ७०० रुपयांचा खर्च वर्षभरात अपेक्षित असून, ३ लाख ५१ हजार ९८१ रुपये श ...