प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले विठ्ठल घोगरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पारंपरिक औषधीबद्दल माहिती दिली. डॉ.गोगुलवार यांनी वनऔषधी कशाप्रकारे तयार करायची याबद्दल मार्गदर्शन केले तर वनौषधी कशी ओळखायची याबद्दल मिलिंद उमरे यांनी मार्गदर्शन के ...
चामाेर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी १ हजार हेक्टरवर धान लागवडीसाठी पाण्याची मागणी केली हाेती; परंतु दिना प्रकल्प प्रशासनाने धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन केवळ ३५० हेक्टरवरील पिकांना पाणीपुरवठा करण्याची हमी दिली. लक्ष्मीपूर व चामाेर्शी मायनरसाठी पाणी देण ...
दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळ्यामध्ये भुईमुगाच्या पेऱ्यात घट झाली असून सोयाबीन व मुगाचा पेरा वाढल्याचे कृषी विभागाच्या पीकपेरणी अहवालातून दिसून येत आहे. तालुक्यामध्ये २ हजार १८२ हेक्टरवर उन्हाळी पिकांचा पेरा असून १९६.८ हेक्टरवर सोयाबीन, ८२८.५ हेक्टरव ...
अप्पर वर्धा डावा कालवा उपविभाग, पाटबंधारे विभाग या दोन्ही विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळेच लाकूड तस्कराची हिंमत वाढली असून, त्यांनी थेट या दोन्ही विभागांच्या मालकीच्या जागेवरीलच वृक्षांची मनमर्जीने तोड केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ...
प्रभाकर गोविंदराव पाथ्रडकर असे मृताचे नाव आहे. ते वेकोलितील सेवानिवृत्त कर्मचारी होते. ते त्यांचा मुलगा, सून व नातवंडासह शहरातील शेवाळकर परिसरातील स्नेहगोत्री नामक इमारतीच्या आठव्या मजल्यावर बी-विंगमध्ये वास्तव्याला होते. शुक्रवारी पहाटे ते उठले. त् ...
येथील टाॅकीज, बँक, दवाखाने, मुख्य बाजारपेठ याशिवाय इतर व्यावसायिक उपयोगांच्या इमारतींमध्ये पार्किंगची सुविधाच नाही. रस्त्याच्या कडेवर दुचाकी, चारचाकी उभी ठेवावी लागते. वाहतूक पोलिसांची टोईंग व्हॅन दुचाकीवर कारवाई करून मोकळी होते. त्यामुळे शहरातील वाह ...
शेतीसोबतच पशुपालक किंवा शेतकऱ्यांना जोड व्यवसाय करता यावा, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे जिल्हा व राज्य पातळीवर योजना राबविण्यात येतात. ४ डिसेंबरपासून या योजनांसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये राज्यस्तरीय य ...
शिवकालीन काळातील ‘माती अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र पुढे जोपासत कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले. या बंधाऱ्यांमुळे हजारो हेक्टरला सिंचनाची सोय होऊ शकते. मात्र बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने त्या ...