आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
एकीकडे तापमानात वाढ झाल्याने सोयाबीन, कपाशी यासारख्या पिकांनी माना खाली टाकल्या होत्या. मात्र, दमदार पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या ... ...
भातकुली : साधारणपणे एका दशकांपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याचा शिक्षणाचा श्रीगणेशा पाटी-पेन्सीलनेच होत असे. आता तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात ऑनलाईन शिक्षणाला गती ... ...
प्रदीप भाकरे अमरावती : विनापरवाना सुसाट गाड्या पळवणाऱ्या अल्पवयीन मुले, विद्यार्थ्यांमुळे शहरातील रस्त्यांवरून चालणे कठीण झाले आहे. जानेवारी ते ... ...
मांजरखेड कसबा : चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्याने डौलदार पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यांनी सुखावला आहे. ... ...
पुणे : देशातील मोजक्या ‘ग्रीन सिटीज्’मध्ये मोडणाऱ्या पुणे शहराची ही ओळख पक्की करण्याच्या दृष्टीने महापालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे गेल्या पाच ... ...