भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी जगभरात साजरी करण्यात येत आहे. या जयंतीनिमित्त राज्यातील दुर्बल आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांकरिता ..... ...
काँग्रेस पक्षाची विचारसरणी, ध्येय धोरणे हेच या पक्षाचे मुख्य पाठबळ असून जातीयवादी पक्षांपासून समाजाला दूर ठेवण्याची ताकद फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येच आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. चारूलता ट ...
खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसुंद भागात होणारे वाघाचे हल्ले शेतकरी व गोपालकांच्या व्यवसायावर आलेले नवे संकट आहे. या भागात आतापर्यंत वाघाने पाळीव प्राण्यांवर हल्ले केले होते. ...
जिल्ह्याच्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरिता लेखी परीक्षा झाल्या. त्याची यादी गुरुवारी जाहीर झाली. यानंतर शुक्रवारी मुलाखती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ...
हिंगणघाट येथील भवन्स गिरधरदास विद्या मंदिरची विद्यार्थिनी शर्वरी संदीप मुडे हिने मुंबई येथील सायन्स टीचर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावित बाल वैज्ञानिक होण्याचा मान मिळविला. ...
येथील नगर रचनाकार कार्यालयातील सहायक नगर रचनाकारास २० हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक झाली. या कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाचखोरी करून नागरिकांचे काम प्रलंबित ठेवल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांकडून उन्हाळवाहीला प्रारंभ झाला आहे. यात शेतकरी शेतातील काडी कचरा, धुºयावरील गवत, झुपडे पेटवत आहे. हे करीत असताना शेतातील तथा रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या वृक्षांची काळजी घेतली जात नाही. परिणामी, अजस्त्र वृक्षही आग ...
शुभांगी मृत्यू प्रकरणात पोलिसांकडून तपासात हयगय होत असल्याचा आरोप करून आदिवासी समाजबांधवांनी रस्त्यावर येत न्यायाची मागणी केली. परिस्थितीजन्य पुराव्यावरून त्यांची मागणी सार्थ असल्याचे गोंडवाना संघटनांकडून सांगण्यात आले. ...
पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २१७ गावे सहभागी झाली आहेत. या गावांना पाणीदार करण्यासाठी तब्बल ११० संघटना महाश्रमदान करण्यास सज्ज आहेत. ...