डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्रीय लेखन हे जागतिक संदर्भ विचारात घेत समकालीन प्रश्न मांडणारे, निष्कर्ष काढणारे, प्रयोजन डोळ्यांसमोर ठेवून मनुष्याला जागविणारे असे संशोधनात्मक पद्धतीचे होते, असे मत ज्येष्ठ संपादक सुनील खोब्रागडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच ...
नैसर्गिक आपत्तीमध्ये काम करताना एखाद्या माहितीला अधिकारी, कर्मचारी किती व कसा प्रतिसाद देतात, यावर त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान आणि जीवितहानी अवलंबून असते. परिस्थितीला नियंत्रणात आणणे आणि जीवितहानी होऊ नये यासाठी नैसर्गिक आपत्तीच्या काळात ...
देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे यशोदा आणि भदाडी नदीचा संगम असून मोठ्या प्रमाणात वाळूसाठा होता. या वाळूसाठ्यावर वायगाव (निपाणी) येथील वाळूचोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याने त्यांनी तब्बल अडीच किलोमीटरचे पदीपात्र पोखरले आहे. त्यामुळे लगतच्या गावकऱ्यां ...
तालुक्यातील नांदोरा (डफरे) येथील पार्थ कृषी केंद्रावर धाड टाकून कृषी विभागने अप्रमाणित बियाणे व बोगस रासायनिक खतांचा साठा जप्त केला. याप्रकरणी कृषी केंद्राचे मालक व नकली नोटा प्रकरणातील आरोपी राजू भास्कर इंगाले याच्याविरुद्ध देवळी पोलिसात गुन्हा दाखल ...
परिसरातील अंतरगाव लगतच्या घोडपड परिसरात लागलेल्या आगीत गोठा जळून राख झाला. या आगीत जनावरेही जखमी झाली असून नागरिकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडल्याने गावात धावपळ उडाली होती. ...
शहरात पाणीसमस्या दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने नागरिकांना त्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पालिकेने पाण्याचे नियोजन करून पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु, वाढलेले तापमान आणि जलाशयाची खालावलेली पातळी यामुळे पालिकेचे नियोजन कोलमडल्याने शहर ...
आशिया खंडातील सर्वांत मोठे दारूगोळा भांडार असलेल्या केंद्रीय दारुगोळा भांडारात ३१ मे २०१६ च्या मध्यरात्री १.३० वाजता भयंकर अग्निस्फोट झाला. यात सेनेतील दोन अधिकाऱ्यासह १९ कर्मचारी व जवानांना वीरमरण आले तर कित्येक सैनिक व अग्निशमन दलातील जवान जखमी झाल ...
अनेक वर्षांपासून ग्रामीण भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, मतदारसंघात रस्त्याचा मोठा अनुशेष तयार झाला आहे, हा अनुशेष भरून काढणे सुरू आहे, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गाव-खेडी समृद्ध व स्वयंपूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ...
पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख आणि तोरणा किल्ला जिंकल्याचे वर्ष ही माहिती चुकीची असल्याने चूक दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यासाठी क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन ...
नजीकच्या निमगाव (सबाने) येथील शेतकरी गोपाल बाबाराव मरघडे यांच्या बैलबंडीला मागाहून येणाऱ्या कारने जबर धडक दिली. यात सालगडी किसना गोधनकर व मुलगा सचिन गोधनकरसह बैलजोडी गंभीर जखमी झाली. यामुळे शेतकºयाचे सव्वा लाखाचे नुकसान झाले. घटनेविषयी सावंगी पोलीस ठ ...