येथील महात्मा गांधीजींच्या आश्रमामुळे सेवाग्रामचे नाव जगात प्रसिद्ध झाले. दरवर्षी जगभरातील पर्यटक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यामुळे या आश्रमातील जुन्या वास्तूंची दुरूस्ती आणि नुतनीकरणाची आवश्यकता असून त्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी आ ...
वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा घोषित करून यात दारूबंदी करण्यात आली. याला अनेक वर्षे लोटले असून पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादामुळे जिल्ह्यात खुलेआम दारू विकल्या जात असते, हे वास्तव असून वेळोवेळी वॉश आऊट केल्या जात असतानाही पुलगाव शहरात अवैधरीत्या मोठ्या ...
राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील आदर्श ग्राम सक्षमीकरणासाठी महिलोन्नती सर्वात महत्वाची आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना स्वयंनिर्भर करण्यासाठी शेती पुरक व्यवसाय ही काळाची गरज बनलेली आहे, असे प्रतिपादन संयोजक राहुल ठाकरे यांनी केले. ...
गांधी जिल्ह्यात दारूबंदी असताना येथे दारूचे पाट वाहतात, परिणामी, सर्वसामान्यांना जगणे अवघड झाले आहे. येत्या काळात शहरातील सर्वच दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळणार, अशी माहिती नव्यानेच रुजू झालेले अपर पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना द ...
नियोजन शुन्य चार पदरी रस्ता बांधकामाचा शिरपूर व सेलसूरा येथील नागरिकांना सध्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे पावसाचे पाण्याची कोंडी होत असून तेथील नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. ...
स्थानिक ठाकरेपुरा येथील खासगी डॉ. सुरेश गाडेकर यांच्या चुकीच्या उपचारामुळे महिला दगावल्याचा आरोप करून परिसरातील संतप्त नागरिकांनी आणि मृताच्या कुटुंबीयांनी मृतदेह थेट पोलीस कचेरीत नेला. संतप्त नागरिकांनी सदर डॉक्टरावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ...
माथा ते पायथा असे नियोजन करून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंवर्धनाचे काम जिल्ह्यात करण्यात आले आहे. कारंजा तालुका हा वर्धा जिल्ह्याचा माथा असून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामांमुळेच यंदा हिवाळ्याच्या सुरूवातीला जलसंकटाच्या झळा नागरिकांना सहन ...
येथील आर्वी नाका परिसरातील रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन असलेल्या तीन मुलींसह दोन मुलांवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. आरोपी मुलाचे हे कृत्य आरोपीच्याच आजीच्या लक्षात येताच रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात ...
सेलू शहराचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. त्यामुळे सध्याची पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरत असल्याने नवीन पाणी पुरवठा योजनेस मंजुरी द्यावी, अशी मागणी भाजपचे सेलू शहर अध्यक्ष शब्बीर अली सय्यद यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनातून केली. ...
देशाची आर्थिक स्थिती सुधारत आहे. भारतात आगामी ३०-४० वर्षांत खूप परिवर्तन होणार आहे. भविष्य उज्ज्वल आहे. १९९२ पूर्वी आपली अर्थव्यवस्था ३६२ बिलियन डॉलर होती. आज २.८ एवढी ९ पटीने वाढलेली आहे. याचा लाभ या विद्यार्थी पिढीला होणार आहे. आगामी पाच-दहा वर्षां ...