जिल्ह्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेची एन्ट्री होताच कोविड रुग्णालयांच्या संख्येत वाढ करण्यात आली. शिवाय ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडही वाढविण्यात आले. कोविड रुग्णालयांवर वाढता ताण लक्षात घेता, केवळ गंभीर कोविड बाधितांनाच योग्य रेफर पद्धतीचा वापर करून कोविड ...
सार्वजनिक जागेवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण केल्याचा आरोप करीत त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला. याप्रकरणी संबंधित सरपंच आणि सदस्यांना नोटीस काढून गटविकास अधिकारी यांच्यामार्फत अहवाल मागविण्यात आला. उत्तरवादिनेस ...
Wardha News गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे प्राथमिक शाळा बंदच आहेत. दरम्यान, अभ्यासाची सवय बंद झाल्याने प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडीच बिघडली आहे. ...
नियंत्रण कक्षातील महिला कर्मचारी २४ तास कर्तव्य पार पाडतात. मात्र, काहींकडून विनाकारण केवळ पोलिसांची मजा घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. माझी मुलगी खूप त्रास देते, पती दारू पितो, त्याला समजवा; इतकेच नव्हे तर काही मद् ...
हल्ली सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम ठरताना दिसून येत आहे. कमी वेळात जास्त व्यक्तींच्या संपर्कात येण्याकरिता फेसबूक, इन्स्टाग्राम व ट्विटर या माध्यमांचा वापर वाढला आहे. याचाच फायदा वर्ध्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील आमदार व खासदारही करून घेत आहेत. ...
जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांमधील तब्बल ३३१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असून लवकरच ते आपला नवीन पदभार स्वीकारणार आहेत. आता विनंती बदल्यांची प्रक्रिया पोलीसदप्तरी सुरू असल्याची माहिती आहे. पोलीस दलातील प्रशासकीय बदली प्रक्रियेत अधिक ...
राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी घेण्याचे निश्चित केले होते. परंतु दरम्यानच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. राज्यभरात कोरोनाची स्थिती आटोक्यात ये ...
शिक्षेस पात्र ठरलेला आरोपी हा वर्धा शहराशेजारील सावंगी (मेघे) भागातील समतानगर येथील रहिवासी आहे. त्याला न्यायाधीश आदोने यांनी भादंविच्या कलम ३२५ (अ) अन्वये दहा वर्षांचा साधा कारावास तसेच कलम ५०६ (२) नुसार तीन वर्षांचा सश्रम कारावास व ३ हजार दंड तसेच ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही झालीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनाच्या आधारे गुणदान करण्यात आले. जिल्ह्याच्या आठही तालुक्यातून ७ हजार ३८ ...