Akhilesh Yadav: भाजपाने जनतेची फसवणूक केली आहे. आता जनताच भाजपाला सत्तेतून बाहेर काढेल. भाजपा २०१४ मध्ये सत्तेत आला होता. २०२४ मध्ये त्यांची विदाई होईल. ...
पोलिस आयुक्त रमित शर्मा यांनी सांगितले की, पाच आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली असून, खेरी पोलिस स्टेशनचे ठाणेप्रमुख नवीन कुमार सिंह आणि चौकीचे प्रभारी यांना निलंबित करण्यात आले आहे. ...