विदर्भातील काही जिल्ह्यांतही आकाशात ढगांनी गर्दी केली हाेती. दरम्यान, हवामान विभागाने पुन्हा ९ ते ११ एप्रिलदरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ...
उकाड्याने घामाघूम झालेल्या मुंबईकरांना किंचित का होईना दिलासा मिळाला आहे. कारण बुधवारच्या तुलनेत गुरुवारी रात्रीच्या किमान तापमानात घसरण झाली आहे. मुंबईत हे किमान तापमान २४.७ अंश एवढे नोंदविण्यात आले आहे. ...
Thane News: तापमानाच्या वाढत्या पाऱ्याचा तडाखा प्राणी, पक्ष्यांनाही बसला आहे. उन्हाच्या त्रासामुळे ठाणेकरांची दवाखान्यांत जशी गर्दी दिसून येत आहे तसेच प्राणी, पक्ष्यांनाही रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे. ...
Nagpur News हवामान विभागाने लागाेपाठ तिसऱ्या उष्ण लहरींचा इशारा दिला आहे. जाणकारांच्या मते मागील शतकभरात असा प्रकार बघायला मिळाला नसून २० दिवसांपासून सुरू असलेल्या सूर्याच्या प्रकाेपाने नवीन विक्रम केला आहे. ...
weather: पृथ्वीच्या तापमानातील वाढ दीड डिग्रीइतकीच रोखून धरण्याचा जगभरातील अभ्यासक आणि राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन केलेला निर्धार व्यर्थ जाईल, अशी भीती आहे. ...
शहरात मार्चपासून ते आतापर्यंत २६ रुग्णांची नोंद झाली असून २ संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दोघांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. ...