इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या FOLLOW Water, Latest Marathi News
Bhatghar Dam भोर तालुक्यातल धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची जोरादार बेंटिंग सुरू आहे. शुक्रवारी ब्रिटिशकालीन भाटघर धरणातील पाणीसाठ्याने शतकाकडे आगेकूच करण्यास सुरुवात केली आहे. ...
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात १०१ टीएमसी पाणीसाठा झाला असून पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी १६ टीएमसी पाण्याची गरज आहे. ...
नीरा यावर्षी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी शेवटच्या आठवड्यात वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. ...
पुढील काही दिवसात अतिवृष्टीमुळे ताम्हिणी घाटातील रस्ता खचल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही ...
कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे धरणसाठा ८६ टीएमसीजवळ पोहोचला आहे. तसेच धरणातून विसर्ग कायम असल्याने दरवाजे ९ फुटांवर स्थिर आहेत. ...
किरकोळ पावसाने झालेल्या ट्रॅफिकमुळे पुणेकरांना एक - दोन तास ट्राफिक मध्ये अडकून राहावे लागत आहे ...
Maharashtra Dam Discharged : यात हतनूर धरण, राजापूर बंधारा, जगबुडी नदी आणि गडनदीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. ...
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान,विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती. ...