गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यात केवळ ७७ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पाचशेवर गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ...
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे प्रशासनाने आता टंचाईचा मुद्दा त्यांच्या कामाच्या यादीतून जणू वगळूनच टाकल्याचे दिसत आहे. ज्या मतदारांना लोकशाही मार्गाने आपला प्रतिनिधी निवडायचा आहे. त्यांच्यावर सध्या हंडाभर पाण्यासाठी पायपीट ...
माजलगाव : तालुक्यातील तालखेड ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या सहा तांड्यावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे गुरूवारी अखिल भारतीय ... ...
शहराच्या सभोवताल ग्रामीण भागाची सीमा असून शहरातील आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे सीमेवर राहणारे नागरिक शहरीभागातील नळ आले तर तेथून पाणी घेतात आणि ग्रामीण भागातील नळ आले, तर शहरी भागातील नागरिक त्यांच्याकडून पाणी घेत आहे ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राम परिवर्तन अभियानांतर्गत दत्तक घेतलेल्या तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील महिलांनी पाण्यासाठी बुधवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. ...