भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्याशी फोनवरून चर्चा केली. इराणचा सर्वोच्च नेता निवडण्यात आल्यानंतर भारताकडून पहिल्यांदाच संपर्क करण्यात आला. ...
युद्ध आखातात, परिणाम आपल्या घरात; मुंबई : ५० टक्के हॉटेल्स-रेस्टॉरंटला फटका बसण्याची शक्यता, पुणे : या व्यवसायावर अवलंबून लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ, नागपूर : चार दिवसांपासून पुरवठा बंद, अनेक रेस्टॉरंटनी पेटवली चूल, छत्रपती संभाजीनगर : तर २ हजार ...
इराणवरील हल्ले अधिक तीव्र होणार असून, काही तासांनी आजपर्यंतचा सर्वात तीव्र हल्ला इराणवर केला जाईल, असा इशारा अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी मंगळवारी दिला. ...