धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही; पण काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करताना सन्मानाने सोबत घ्यावे. दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ लढविण्याची आमची तयारी आहे. आम्ही कुणासमोर माना खाली घालणार नाही, प्रसंगी स्वबळावर लढण्याचीही तयारी ...
वंशवाद, जातीवाद आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या राजकीय पक्षाला दूर सारण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी ही तिसरा सक्षम पर्याय म्हणून पुढे आली असून, यापुढे महाराष्ट्रात वंचित आघाडीशिवाय सरकार बनविणे अशक्य राहील, असा दावा वंचित बहुजन ...
भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत. परंतु, त्यांच्याविषयी पक्षच अंतिम निर्णय घेईल. आणखी कुणी भाजपमध्ये प्रवेश केल्यास नवल नाही, तर मेळ घालावा लागेल, असा सूचक इशारा विखे पाटील यांनी दिला आहे. ...