आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे एकट्या मोखाड्यात तब्बल ३२७ बालके कुपोषणाने पिडीत असून जून मध्ये दोन बालमृत्यू झाले आहेत. ...
अतिवृष्टी आणि सुमारे २५ दिवस पावसाने झोडपल्याने चिकूवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादक हवालदील बनला आहे. दरम्यान तालुका कृषी आणि कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी शिवारफेरीद्वारे बागांची पाहणी करून आढावा घेतला. ...
येत्या ५ आॅगस्टला वसई-विरार महापालिका आयोजित पावसाळी गितांवर आधारीत ‘घन बरसे’ हा संगीताच रंगारंग कार्यक्र म वसई करांच्या वाढत्या विरोधामुळे तडकाफडकी रद्द करण्यात आला आहे. ...
शहरालगतच्या वैतरणा नदीवर सिद्धेश्वरी येथे पूल नसल्याने थरारक व जीवघेणा प्रवास करु न शाळा गाठण्याची कसरत वाडा तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थी गेली अनेक वर्ष करत आहेत. ...
पालघरचे पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे, वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, व पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निमित्त गोयल यांची बदली करण्यात आली आहे. ...