तुळिंज पोलीस स्टेशन हद्दीत वसंत नगरी वसई पूर्व येथे राहणाऱ्या एका वृद्ध निवृत्त शिक्षिकेला पोलीसांनी बळाचा वापर करत मध्यरात्री पोलीस ठाण्यात नेले होते. वेश्याव्यवसाय करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर सोसायटीतील काही सदस्यांनी केला होता. ...
तालुक्यात शुक्र वारी अचानक झालेल्या वातळी वाऱ्यामुळे शेनसरी, गांगोडी, बापुगाव, धानिवरी, दह्याळे, चरी, पावन येथील तब्बल ५२९ घरांचे नुकसान झाले असुन आदिवासी कुटुंब उघड्यावर आली आहेत. ...
चव्हाण यांची हत्या झाल्यापासून नितीन फरार झाला होता. या प्रकरणात तो प्रमुख संशयित होता. त्याला नालासोपारा पोलिसांनी काल लातूरहून ताब्यात घेतले आहे. ...
लोकलमध्ये जागा अडविणा-या १६० प्रवाशांवर रेल्वेने चार्जशीट दाखल केले असून त्यांना कोर्टाने ५०० ते २०० रूपये दंड ठोठावला आहे , असे रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख डी.एन मल्ल यांनी लोकमतला सांगितले. ...
- अनिरूद्ध पाटीलबोर्डी : नवरात्रोत्सवाकरिता झेंडूच्या फुलांना बाजारात मोठी मागणी आहे. या फुलांची हातोहात विक्री होऊन फुलशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. शिवाय फुलांच्या माळा बनविणाºयांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.घरोघरातील ...
घरची परिस्थिती हलाखीची असताना वडील टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, आठवीत शिकणाऱ्या सागर दुबे (१४) याच्याकडे शाळेत भरण्यासाठी फीचे पैसे नसल्याने, तसेच त्यासाठी शिक्षकांकडून चाललेल्या तगाद्यामुळे त्याने घरी गळफास लावून आत्महत्या के ...
ठाणे जिल्ह्यातील किनारपट्टी लगतच्या सागरीक्षेत्रातील सुमारे ३५ मैलाचा (नॉटिकल) पट्टा मर्चंट शिपींग कॅरिडोर म्हणून राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतल्याने मच्छीमार व्यवसायाची मृत्यूघंटा वाजली आहे. ...