मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचे अनेकांचे स्वप्न असते. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्याचं हे स्वप्न नुकतेच पूर्ण झालं आहे. ...
'धुरंधर २' बद्दल एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे, सिनेमा संपल्यावर प्रेक्षक थिएटरबाहेर लगेच उठून निघून जात आहेत. परंतु ही चूक केल्याने अनेक प्रेक्षकांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. कारण 'धुरंधर २' संपल्यावर एक नव्हे तर दोन क्रेडिट सीन आहेत. ...
मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांच्या आयुष्यात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आनंदाचा क्षण साजरा झाला आहे. सिद्धार्थ-मितालीने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नवीन घरात प्रवेश केला आहे. ...
'पारू' मालिका अचानक बंद झाल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही मालिका का बंद झाली? यामागचं नेमकं कारणही समोर आलं नव्हतं. आता 'पारू' फेम शरयू सोनावणेने याबाबत प्रतिक्रिया देत मालिका अचानक बंद झाल्याने प्रेक्षकांची माफी मागितली आहे. ...