मागील २० दिवसांपासून हद्दीच्या वादावरून सुरू असलेला खारघरमधील रिक्षाचालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला. शेकापचे आमदार बाळाराम पाटील आणि माजी आमदार विवेक पाटील यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही रिक्षा संघटनांनी समन्वयाची भूमिका घेत संप मागे घेतला. ...
शहरातील अनेक ठिकाणी नित्याची झालेली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नुकतेच वाहतूक विभागाने प्रायोगिक तत्वावर नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोनअंतर्गत कारवाई सुरू केली आहे. ...
सातारकर नागरिकांना ट्रॅफिकजामचा फारसा अनुभवच नसतो. इनमिन तीन रस्ते अन् वाहनेही कमी. त्यामुळे काही मिनिटांत इच्छित ठिकाणी पोहोचले जाते; पण अलीकडे मालवाहू ट्रक रहदारीच्या ठिकाणी कित्येक तास थांबत असल्याने नवीनच समस्या उद्भवू लागल्या आहेत. दोन मिनिटांच् ...
नागपूर जिल्हा (ग्रामीण) वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत मंगळवारी २०० वाहनांची तपासणी केली. यात दोषी आढळून आलेल्या ११२ स्कूल बस व स्कूल व्हॅनवर कारवाई केली. त्यांच्याकडून ६६ हजार रुपयांचा दंडही वसूल केला. ...
मुंबईतील वरळी सी लिंक वाहतुकीस खुला आहे. कोणत्याही प्रकारे वाहनांना धोका नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ...
स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नौपाडा परिसरात कुठेही कशीही वाहने उभी करण्याची परंपरा कायम आहे. या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक बदलही यापूर्वी झालेले आहेत. ...