नवनवीन ठिकाणी फिरायला गेल्याने मनाला शांती लाभते. धकाधकीच्या जीवनातून थोडावेळ असा मोकळ्या ठिकाणांवर वेळ घालवल्यास आपला मूडही फ्रेश आणि आनंदी राहण्यास मदत होते. ...
ट्रेकिंग केवळ फिरायला जाणं इतकं सोपं नसतं. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचा प्रवास आणखी चांगला होऊ शकतो. ...
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून उन्हाळ्यात अजनी ते करमाळी ही स्पेशल रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. परंतु ही गाडी मुदत संपल्यानंतर रेल्वेने बंद केली. यामुळे गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. ...
महाबळेश्वर म्हटलं की आठवतात वेगवेगळ्या ऋतूत दिसणारी वेगवेगळी मोहक रूपं. वैशाख व ज्येष्ठाच्या उंबरठ्यावर येणारं सुखद धुक्याचं वातावरण अन् यानंतर चार महिने कोसळणारा मुसळधार पाऊस. निसर्गाने नटलेल्या या महाबळेश्वरात वरुणराजाचे आगमन झाले असून, अनेक हौशी प ...