होळी तसेच धुळवडीच्या निमित्ताने होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी स्वत्व या संस्थेने तीन वर्षापूर्वी सुरु केलेला अनोखा उपक्रम यंदाही उपवन तलावाच्या काठावर राबविला. ...
आव्हाड यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसमवेत ठाण्यातील कार्यालयात रंगपंचमी साजरी केली. धुळवडीच्या निमित्ताने बोलताना त्यांनी शिवीगाळ याबाबतही स्पष्ट मत व्यक्त केलं. ...
भिवंडी तालुक्यातील शेलार ग्राम पंचायतीने गावच्या सुरक्षेसाठी व वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी ग्राम पंचायतीच्या वतीने रात्र गस्त पथकाची स्थापना केली आहे. ...