पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद आणि केंद्र सरकारच्या कारकिर्दीला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे नागरिकांशी रविवारी संवाद साधण्यात आला. ...
मागील अडीच वर्षे कोरोनामुळे हाहाकार माजला होता. कोरोनामुळे अनेकांचे प्राण हिरावले गेले. मात्र, ठाणे शहरात या कालावधीत कोरोनामुळे २ हजार १३१ जणांचा मृत्यू झाला. ...