सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. गुरुवारी (18 ऑक्टोबर) रात्री जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ...
पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेईएम) यासारख्या संघटनांचे दहशतवादी समुद्रमार्गे येऊन भारतातील बंदरे, कार्गो जहाजे तसेच तेलवाहू जहाजांवर हल्ला चढविण्याची शक्यता आहे. ...
जालंधर : अमेरिकेप्रमाणेच भारतील विद्यापीठांमध्येही एके-47 सारख्या शस्त्रांनी प्रवेश केला असून भविष्यात मोठा धोका उद्भवणार आहे. जालंधरच्या शाहपूरमध्ये असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तीन विद्यार्थ्यांना एके-47 समवेत ताब्यात घेण्यात आले आहे. हे विद्यार ...