INDW vs BANW Semi Final : बांगलादेशने नाणेफेक जिंकली; भारताची प्रथम गोलंदाजी
सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद; पावसाचा जोर मंदावला, धरणातून विसर्ग सुरूच
कोयना धरणातून एकवीस महिन्यानंतर सांडवा विसर्ग सुरू
लोणावळा धरणाच्या सांडव्यावरून इंद्रायणी नदीपात्रात होणारा विसर्ग कमी करून १२० क्युसेक करण्यात येत आहे. पाऊस वाढल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता. नागरिकांनी खबरदारी घ्यावी-बसवराज मुन्नोळी, मुळशी धरण प्रमुख
दाेन दहशतवाद्यांना ठार मारणाऱ्या पुरुषाेत्तम कुमार यांना शाैर्य चक्राने सन्मानित करण्यात आले हाेते. ते राजाैरी येथे गुंधा येथील मूळचे रहिवासी आहेत. ...
मागील काही महिन्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहे. या हल्ल्यात निष्पाप नागरिक, भारतीय जवान शहीद होत आहेत. केंद्र सरकार हे हल्ले रोखण्यासाठी निष्फळ ठरल्याने केंद्र सरकार विरोधात देखील यावेळी उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोर ...
Sanjay Raut : तीच विटी आणि दांडू तेच. गृहमंत्री म्हणून ते आधी पाच वर्षे पूर्णपणे अपयशी ठरले, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून काही ठोस कार्य झालेच नाही. तेच अमित शहा, तेच मोदी, तेच रक्षा मंत्री. अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला आहे. - संजय राऊत. ...
Doda Terrorist Attack : डोडा नियंत्रण रेषेपासून म्हणजेच एलओसीपासून दूर आहे, मग दहशतवादी डोडामध्ये कसे घुसले? असा सवाल करत ही गंभीर समस्या असल्याचे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. ...
Terror Attacks In Jammu: मागच्या काही काळापासून दहशतवाद्यांनी आपला मोर्चा काश्मीर खोऱ्याऐवजी जम्मूकडे वळवल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. मागच्या एका महिन्यामध्ये जम्मूमधील दहशतवादी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ९ जून रोजी जम् ...
Congress Rahul Gandhi And Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...