आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Pirticha vanva uri petla: विद्याधर दादांचं सत्य अर्जुनला कळलं होतं त्यामुळे त्याची हत्या करण्यात येते. मात्र, ही गोष्ट कोणालाही ठावूक नसून घरात सध्या अर्जुन सारखाच हुबेहूब दिसणारा व्यक्ती वावरत आहे. ...
Sara kahi tichyasathi: निशी आणि नीरज यांच्या लग्नाला मेघनाचा पूर्वीपासूनच नकार होता. मात्र, नीरज आपल्यापासून दुरावला जाऊ नये यासाठी ती निशीचा सून म्हणून स्वीकार करते. ...