याबाबतचा शासन आदेश आल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्वच पंचायत समित्यांना याबाबत आदेशासह स्वतंत्र पत्र लिहून याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. ...
संबंधित कर्मचारी गावात राहत असल्याबाबतचा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेचा ठराव बंधनकारक करण्यात आला आहे; मात्र अनेक कर्मचारी असा ठराव कागदोपत्री जोडत असून, शक्यतो ते ...
सहल महाराष्ट्र राज्याबाहेर जात नसल्याबाबत मुख्याध्यापक यांचे हमीपत्र ही कागदपत्रे सादर केल्यानंतर मगच माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून परवानगी दिली जाते. ...
शहरात जागेची अडचण आहे. मातीत खेळू नकोस, इन्फेक्शन होईल, अशी भीती लहान वयात मुलांना घातली जाते. पालकांनाही वेळ नसल्याने ते आपल्या मुलांना लहान वयातच संगणक व मोबाईलवेडे बनवत आहेत. ...
‘टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट’ (टीईटी) ही सक्तीची पात्रता प्राप्त केलेली नसूनही गेल्या पाच वर्षांत राज्यभरांतील शाळांमध्ये नेमलेल्या १,२०० हून अधिक ‘अपात्र’ शिक्षकांना तत्काळ नोकरीतून काढून टाकण्याचा आदेश राज्य शासनाने सोमवारी जारी केला. ...